महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणार्‍या कोयना धरणाच्या सुरक्षेत वाढ !

कोयना धरणाच्या सुरक्षेसाठी ३ पोलीस अधिकारी, ५२ पोलीस कर्मचारी आणि ३४ गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत, तसेच धरणाच्या सुरक्षेची प्रत्येक घंट्याला पहाणी केली जात आहे.

हिंदूंवरील जिहादी आक्रमणे आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चा ‘धार्मिक पक्षपात’ यांविरोधात खोपोली येथे ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’ !

हिंदूंच्या हत्या, जिहादी आक्रमणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ‘धार्मिक पक्षपात’ यांविरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिळफाटा, खोपोली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर २० ऑगस्ट या दिवशी आंदोलन करण्यात आले. 

राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानाच्या रकमेत १५० कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात येईल ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री 

राज्यातील ग्रंथालयांना थकित अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येईल. राज्यातील ग्रंथालयांना १२२ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. ते अनुदान १५० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल.

मुंबईकरांच्या मनातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आता मुंबईकरांसाठी काम करणार्‍यांना आपण निवडून आणायचे आहे. त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबईत दहीहंडी उत्सवात १५३, तर ठाणे येथे ६४ गोविंदा घायाळ !

दहीहंडी उत्सवात १९ ऑगस्ट या दिवशी दिवसभरात मुंबई येथे १५३ गोविंदा घायाळ झाले होते. त्यांपैकी १३० जणांना उपचार करून सोडून देण्यात आले, तर उर्वरित २३ जण विविध रुग्णालयांत उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हिंदु सणांच्या वेळी प्रदूषणविरोधी कायद्याचा अपवापर करणार्‍या ‘प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या संबंधित अधिकार्‍यांना निलंबित करा !  

हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या हे लक्षात येत नाही का ?

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून माहिती आल्यावर सभागृहात देऊ ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

अमरावती येथील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचे अन्वेषण हे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए) करत आहे. ‘एन्.आय.ए’कडून माहिती आल्यानंतर ती सभागृहात दिली जाईल.

शेतकर्‍यांना भरघोस साहाय्य करू आणि महाराष्ट्राला दिलासा देऊ ! – प्रवीण दरेकर, भाजप

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महापूर, तसेच अन्य विविध प्रकारच्या आपत्तींच्या काळात समन्वयाच्या अभावामुळे पूरग्रस्त आणि शेतकरी यांना दिलासा मिळाला नाही. केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी पाठवल्यानंतरही तो अखर्चित राहिला.

गणेशोत्सवात चित्रपटातील गाणी लावणे, त्यावर बिभत्स नृत्य करणे असे प्रकार बंद होणे आवश्यक ! – कालीपुत्र कालीचरण महाराज

श्रावणी सोमवार निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने कावड यात्रा !

सिंचन घोटाळ्याच्या विरोधात कारवाईचे केवळ नाटक चालू आहे ! – विजय पांढरे, माजी प्रशासकीय अधिकारी

सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात सरकार संबंधितांवर कठोर कारवाई करणार कि नाही ?