राज्यातील ब्रिटीशकालीन मध्यवर्ती कारागृहांची स्थिती गंभीर !
गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पहाता कारागृह प्रशासनाच्या दृष्टीने सर्व स्तरांवर नियोजन करणे अपेक्षित आहे. कारागृहांच्या स्थितीकडे दुर्लक्ष केल्यास ते कैद्यांच्या मानवाधिकारांचे उल्लघंन ठरेल !
गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पहाता कारागृह प्रशासनाच्या दृष्टीने सर्व स्तरांवर नियोजन करणे अपेक्षित आहे. कारागृहांच्या स्थितीकडे दुर्लक्ष केल्यास ते कैद्यांच्या मानवाधिकारांचे उल्लघंन ठरेल !
मागील ३ वर्षांपासून आंबेत येथील पूल नादुरुस्त झाला आहे. या पुलावर आतापर्यंत साडे सोळा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत; मात्र अद्यापही हा पूल वाहतुकीस बंद आहे. त्यामुळे प्रवाशी नाराज आहेत.
अश्लीलता पसरवणार्यांवर पोलीस कारवाई का करत नाहीत ?
मागील १५ दिवसांपासून राज्यातील उद्योगक्षेत्राविषयी नकारात्मक वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या सर्व प्रकल्पांशी एका मासाभरात श्वेतपत्रिका काढण्यात येईल.
शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. सद्यस्थितीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी आपला गट ‘खरी शिवसेना’ असल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले मोठमोठे प्रकल्प परस्पर गुजरातला पळवल्याचा आरोप करत ठाणे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न झाला.
भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचे षड्यंत्र राबवले जात आहे. या देशात हिंदू बहुसंख्य असून हिंदूंनी घटनात्मक मार्गाने याला विरोध करायला हवा.
अपहार प्रकरणातील आरोपींना अटक न करण्यासाठी लाच मागणारे सावदा (जिल्हा जळगाव) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले आणि उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १ नोव्हेंबरला सकाळी अटक केली.
प्रस्तावावर स्वाक्षरी करून पुणे येथील शिक्षण संचालक यांच्या कार्यालयात पाठवण्यासाठी तक्रारदाराकडे ५० सहस्र रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविषयीची तक्रार केली होती.
१ नोव्हेंबर या दिवशी एलफिन्स्टन टेक्निकल महाविद्यालयात कौशल्य विद्यापिठाच्या शिक्षणाला प्रारंभ करण्यात आला.