नवी मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ !
नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने विविध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना घोषित करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने विविध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना घोषित करण्यात आली आहे.
लांडगे यांना अटकेच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी विनोबा भावेनगर पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली.
‘हिंदु जनगर्जना मोर्चा’ मध्ये गोवंश हत्याबंदी, लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करावा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन (फाल्गुन अमावास्या) ‘धर्मवीरदिन’ म्हणून घोषित करण्यात यावा, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.
येथील एका महाविद्यालयात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने अल्पवयीन मुलीला ‘व्हॅलेंटाईन आ रहा है, मेरी गर्लफ्रेंड बनो’ असे म्हणून तिचा पाठलाग केला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून त्या तरुणावर पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे.
जे गोरक्षकांना जमते, ते पोलीस का करू शकत नाहीत ?
परदेशातील विविध प्रकारच्या जातीच्या गायी आहेत; मात्र शरिराचे स्वास्थ आणि आरोग्य सुधारण्यासाठी भारतीय गोवंशाचे गोसंवर्धन करणे, ही काळाची आवश्यकता आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने गावागावांतील घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीतील तडजोडीतून ग्रामपंचायतींना ३१ कोटी ३९ लाख १ सहस्र ६३२ रुपयांची थकबाकी वसूल करण्यात यश आले आहे.
खासदार भोसले पुढे म्हणाले की, समाजात अशा प्रकारची विकृती आहे. त्यामध्ये वाढच होत आहे. असे का होते ? हे लक्षात येत नाही. महापुरुषांवर बोलण्याऐवजी देशाच्या विकासासाठी विचार आणि वेळ व्यय केला, तर अधिक उचित ठरेल.
कायदा-सुव्यस्थेचा धाकच उरला नसल्याचे लक्षण !
शाळेतून गळती झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारसमवेत सामंजस्य करार केला आहे.