नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या शैक्षणिक शिष्‍यवृत्ती योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ !

नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या समाज विकास विभागाच्‍या वतीने विविध घटकांतील विद्यार्थ्‍यांसाठी शैक्षणिक शिष्‍यवृत्ती योजना घोषित करण्‍यात आली आहे.

प्रशासकीय अधिकार्‍याला मारहाण केल्‍याप्रकरणी मुंबईतील माजी नगरसेवकाला अटक !

लांडगे यांना अटकेच्‍या निषेधार्थ त्‍यांच्‍या समर्थकांनी विनोबा भावेनगर पोलीस ठाण्‍याबाहेर निदर्शने केली.

तळेगाव दाभाडे (जिल्‍हा पुणे) येथे ‘हिंदु जनगर्जना मोर्च्‍या’मध्‍ये सहस्रो हिंदू एकवटले !

‘हिंदु जनगर्जना मोर्चा’ मध्ये गोवंश हत्‍याबंदी, लव्‍ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा राज्‍यासह संपूर्ण देशात लागू करावा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन (फाल्‍गुन अमावास्‍या) ‘धर्मवीरदिन’ म्‍हणून घोषित करण्‍यात यावा, अशा मागण्‍या या वेळी करण्‍यात आल्‍या.

नांदेड येथे तरुणीला प्रेयसी होण्‍यास सांगणार्‍या तरुणावर पॉक्‍सो अंतर्गत गुन्‍हा नोंद करून अटक !

येथील एका महाविद्यालयात शिकत असलेल्‍या एका विद्यार्थ्‍याने अल्‍पवयीन मुलीला ‘व्‍हॅलेंटाईन आ रहा है, मेरी गर्लफ्रेंड बनो’ असे म्‍हणून तिचा पाठलाग केला. या प्रकरणी पीडितेच्‍या तक्रारीवरून त्‍या तरुणावर पॉस्‍को अंतर्गत गुन्‍हा नोंद करून त्‍याला अटक करण्‍यात आली आहे.

शहापूर (जिल्‍हा ठाणे) येथे गोरक्षकांनी धर्मांधाच्‍या कह्यातील १५ गोवंशियांचे प्राण वाचवले !

जे गोरक्षकांना जमते, ते पोलीस का करू शकत नाहीत ?

भारतीय पद्धतीचे गोवंश वाढणे अत्‍यंत आवश्‍यक ! – वैद्य सुयोग दांडेकर

परदेशातील विविध प्रकारच्‍या जातीच्‍या गायी आहेत; मात्र शरिराचे स्‍वास्‍थ आणि आरोग्‍य सुधारण्‍यासाठी भारतीय गोवंशाचे गोसंवर्धन करणे, ही काळाची आवश्‍यकता आहे.

पुणे येथील लोक अदालतीतील तडजोडीतून ३१ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी वसूल !

जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामपंचायत विभागाच्‍या वतीने गावागावांतील घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या लोकअदालतीतील तडजोडीतून ग्रामपंचायतींना ३१ कोटी ३९ लाख १ सहस्र ६३२ रुपयांची थकबाकी वसूल करण्‍यात यश आले आहे.

महापुरुषांच्‍या व्‍यापक विचारांची उंचीसुद्धा आपण गाठू शकत नाही ! – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

खासदार भोसले पुढे म्‍हणाले की, समाजात अशा प्रकारची विकृती आहे. त्‍यामध्‍ये वाढच होत आहे. असे का होते ? हे लक्षात येत नाही. महापुरुषांवर बोलण्‍याऐवजी देशाच्‍या विकासासाठी विचार आणि वेळ व्‍यय केला, तर अधिक उचित ठरेल.

मद्याच्‍या नशेत पोलिसांना खोटी माहिती देणारा अटकेत !

कायदा-सुव्‍यस्‍थेचा धाकच उरला नसल्‍याचे लक्षण !

‘पंतप्रधान श्री’ योजनेतून विद्यार्थ्‍यांना आनंददायी शिक्षण मिळणार, महाराष्‍ट्रातील ८४६ शाळांची निवड !

शाळेतून गळती झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारसमवेत सामंजस्य करार केला आहे.