
नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – १५ मार्च २०२४ या दिवशी संच मान्यतेच्या आदेशावर अनेक शिक्षक संघटना न्यायालयामध्ये गेल्या. त्यावर २ सुनावण्याही झालेल्या आहेत. उच्च न्यायालयाने १४ नोव्हेंबर २०२५ या दिवशी दिलेल्या निर्णयान्वये सदर याचिका निकाली काढून १५ मार्च २०२४ मधील तरतुदी वैध असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे प्रत्येक शाळेतील प्रत्येक वर्गात शिक्षक दिला जाईल, हे शासनाचे दायित्व आहे, असे उत्तर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिले.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, ‘‘आधीच्या काळात दुर्गम, डोंगराळ भाग होता. आता विकासकामांतून दुर्गम, डोंगराळ भाग राहिलेला नाही. ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्या त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध करून देण्याचे दायित्व सरकारचे आहे.’’
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
कोल्हापूर जिल्ह्यात ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीतून तरुणासमवेत पळून गेलेली १० वर्षांची मुलगी सापडली !
पुण्यात श्री निवडुंगा विठोबा देवस्थान येथे पालखी सोहळ्याची जय्यत सिद्धता !
मुख्यमंत्र्यांशी बोलून वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावतो !
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या निकषांपलीकडे जाऊन आर्थिक साहाय्य देणार
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री