फलक प्रसिद्धीकरता
महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी गेल्या १० वर्षांत ३८३ आक्रमणे करून १३४ नागरिकांची हत्या केली. या कालावधीत पोलिसांनीही १८७ नक्षलवाद्यांना ठार मारले, अशी माहिती माहितीच्या अधिकारांतर्गत प्राप्त झाली आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Gadchiroli Naxals : गडचिरोलीत १० वर्षांत ३८३ नक्षलवादी आक्रमणांत १३४ नागरिकांच्या हत्या !
https://sanatanprabhat.org/marathi/946686.html
हे हिंदूंना लज्जास्पद !
हे हिंदूंना लज्जास्पद !
असे निर्णय हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही घ्यावेत !
सरकार अशा घटना कायमस्वरूपी कधी थांबवणार ?
हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !