
तथाकथित धनिकांवर विश्वास ठेवू नका, जिवंत असण्यापेक्षा ते मेलेलेच अधिक चांगले आहे. तुमच्यापैकी जे नम्र आहेत, जे शांत स्वभावाचे आहेत; पण जे श्रद्धासंपन्न आहेत, त्यांचीच काही आशा आहे. ईश्वरावर श्रद्धा असू द्या.
कुणाकडून साहाय्याची अपेक्षा करू नका. सर्व प्रकारच्या मानवी साहाय्यापेक्षा ईश्वर अनंतपटीने मोठा नाही का ? पवित्र बना, शुद्ध व्हा, प्रभुवर श्रद्धा असू द्या ! त्याच्यावरच सर्वदा अवलंबून रहा, म्हणजे तुम्ही नेहमी उचित मार्गावर रहाल; मग कोणतीही गोष्ट तुमचा विरोध करू शकणार नाही.
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !
Nashik Kumbh Mela 2027 : नाशिक येथे सिंहस्थ कुंभपर्व ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा पार पडला !
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !