
मुंबई, ३० जुलै (वार्ता.) – भगवा आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी काँग्रेसने वापर केलेल्या वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोटाचा अंतिम निकाल ३१ जुलै या दिवशी लागण्याची शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एन्.आय्.ए. न्यायालयात या खटल्याचा निर्णय आहे.
साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुळकर्णी आदी हिंदुत्वनिष्ठांना या प्रकरणात गोवण्यात आले होते. सध्या या खटल्यातील सर्व आरोपी जामिनावर आहेत. या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांना गोवण्यात आले होते. त्यामुळे देशभरातील सर्व हिंदुत्वनिष्ठांचे या खटल्याच्या निकालाकडे लक्ष आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !