
मुंबई, ३० जुलै (वार्ता.) – भगवा आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी काँग्रेसने वापर केलेल्या वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोटाचा अंतिम निकाल ३१ जुलै या दिवशी लागण्याची शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एन्.आय्.ए. न्यायालयात या खटल्याचा निर्णय आहे.
साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुळकर्णी आदी हिंदुत्वनिष्ठांना या प्रकरणात गोवण्यात आले होते. सध्या या खटल्यातील सर्व आरोपी जामिनावर आहेत. या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांना गोवण्यात आले होते. त्यामुळे देशभरातील सर्व हिंदुत्वनिष्ठांचे या खटल्याच्या निकालाकडे लक्ष आहे.
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !