तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांची स्पष्टोक्ती

नवी देहली : विदेशातून आयात केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्याने आपली युद्ध सिद्धता दुर्बल होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ने आपल्याला दाखवून दिले आहे की, आपल्यासाठी स्वदेशी ‘सी-यूएएस्’ (काऊंटर-अनमॅनेड एरियल सिस्टम) म्हणजेच ड्रोनविरोधी प्रणाली असणे का महत्त्वाचे आहे.
आपल्याला आपल्या सुरक्षेसाठी गुंतवणूक करावी लागेल, अशी माहिती तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख (सीडीएस् – चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल अनिल चौहान यांनी येथे दिली. ‘कालच्या (जुन्या) शस्त्रांनी आपण आजच्या लढाया जिंकू शकत नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
जनरल चौहान यांनी म्हटले की,
‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकिस्तानने नि:शस्त्र ड्रोनचा वापर केला. बहुतेक ड्रोन पाडण्यात आले. त्यांपैकी कोणतेही ड्रोन सैनिकी किंवा नागरी पायाभूत सुविधा यांना हानी पोचवू शकले नाहीत. मला वाटते की, ड्रोन हे उत्क्रांतीवादी आहेत आणि युद्धात त्यांचा वापर अतिशय क्रांतीकारी ठरला आहे. भारतीय सैन्याने क्रांतीकारी पद्धतीने ड्रोनचा वापर केला. आपण लढलेल्या अनेक युद्धांमध्ये तुम्ही हे पाहिले असेल.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !