
बेकरीचे आणि आंबवलेले सर्वच पदार्थ पचण्यास जड असतात. मैदा, तसेच तांदळाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ आतड्यांना कमकुवत (दुर्बल) करतात. पोहेसुद्धा आंबवलेल्या पदार्थांप्रमाणेच शरिरावर परिणाम करतात. त्यांचे सेवन केल्यास म्हातारपणात आतडी दुर्बल होतात, तेव्हा फार मोठे मोल चुकवावे लागते. याच कारणास्तव इडली, डोसा, पिझ्झा इत्यादी ‘फास्टफूड’ दीर्घायुष्य आणि आरोग्याचे कट्टर शत्रू आहेत.
(साभार : ‘ऋषी प्रसाद’, जुलै २००४)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?