
प्रयागराज – महाकुंभपर्वात सरकारच्या आरोग्य विभागाकडून पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी हे पथनाट्य सादर करून त्याद्वारे अस्वच्छतेमुळे होणारे विषाणुंचे आक्रमण आणि त्यामुळे येणारे आजारपण आदींविषयी माहिती दिली जात आहे. यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !