‘महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळाने एखादा निर्णय घेतल्यावर त्याची प्रत्यक्ष कार्यवाही करण्यासाठी संबंधित शासकीय विभागाकडून ‘शासन आदेश’ (गव्हर्नमेंट रूल) काढला जातो. मंत्रीमंडळात झालेल्या निर्णयाची मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत प्रत्यक्ष प्रशासकीय कार्यवाही ही शासन आदेशानंतरच होत असते. प्रशासकीय दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शासन आदेशांमध्ये मराठी शब्द आणि व्याकरण यांच्या असंख्य चुका आढळतात. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असतांना प्रशासनाच्या कामकाजातील मराठी भाषेची स्थिती सुधारण्यास मात्र पुष्कळच वाव आहे.’ (१३.१०.२०२४)
सनातन प्रभात > Post Type > राष्ट्र-धर्म विशेष > राष्ट्र-धर्म लेख > शुद्धलेखनात चुका करणारे प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी शाळेतील मुले आहेत का ?
शुद्धलेखनात चुका करणारे प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी शाळेतील मुले आहेत का ?
नूतन लेख
- पाकिस्तानमध्ये कुख्यात आणि हिंदुद्वेष्टा झाकीर नाईकचे स्वागत का ?
- बुलडोझर कारवाईवर सर्वाेच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा !
- चीनमधील साम्यवादी राजवटीची पंच्याहत्तरी !
- मुंबईतील गिरगाव येथे ‘मराठी भाषाभवन’ बांधणार !
- Adulterated Potatoes : रासायनिक रंग दिलेले बनावट बटाटे खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग !
- Demolitions Near Somnath Case : गुजरातच्या गीर-सोमनाथमध्ये पाडण्यात आलेल्या मशिदी, दर्गे आदी बेकायदेशीर होते !