
१. श्री. उद्धव भानुदास वैरट, निगडी, पुणे, महाराष्ट्र. (खजिनदार, व्यसनमुक्त युवा छावा संघ, महाराष्ट्र राज्य.)
अ. ‘हिंदु संस्कृतीला जाज्वल्य इतिहास आहे. ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होण्यासाठी आपला ‘सनातन आश्रम’ खरोखरच पवित्र आणि पुण्याचे काम कर्तव्यदक्षपणे करत आहे.
आ. आश्रम पाहून ‘हिंदुत्वासाठीचे कार्य कसे चालते ? आणि हिंदुत्वासाठी कार्य कसे करायचे ?’, याची प्रेरणा मिळाली.’
२. श्री. हौसेराव नारायण भोसले, कांबळेश्वर, तालुका बारामती, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
अ. ‘मला आश्रम पाहिल्यावर आनंद वाटला.
आ. ‘आश्रमातील सर्व सेवा, स्वच्छता आणि सुखसोयी नियोजनबद्ध कशा आहेत’, हे पहायला मिळाले. हे सर्व पाहिल्यानंतर मन एकदम आनंदी झाले. त्या नियोजनाबद्दल धन्यवाद !’
३. श्री. शिवदत्त राजेंद्र कुंभार, निरावागज, तालुका बारामती, जिल्हा पुणे.
अ. ‘आश्रमात पुष्कळ सात्त्विक आणि आनंददायी वातावरण आहे.
आ. मला आश्रम पाहून पुष्कळ शिकायला मिळाले.
इ. ‘साधनेमध्ये किती शक्ती आहे !’, ते माझ्या लक्षात आले.
ई. माझा हिंदु धर्मात जन्म झाल्याचा मला अभिमान वाटला.’
उ. तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन आम्हाला सनातन धर्माची माहिती दिल्याबद्दल आम्ही पुष्कळ आभारी आहोत.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २४.६.२०२४)
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !