देशात मुसलमान नव्हे, तर हिंदू असुरक्षित !

फलक प्रसिद्धीकरता

बिहारमधील कौहा गावामध्ये वटसावित्री पूजेचे व्रत करण्यासाठी येथील ईदगाह जवळ असलेल्या वटवृक्षाखाली पूजा करण्यासाठी गेलेल्या हिंदु महिला आणि पुरुष यांच्यावर मुसलमानांनी आक्रमण केले. यात १२ जण घायाळ झाले.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/802036.html