
| जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ।। – मनाचे श्लोक, श्लोक २
अर्थ : समाजात जे वाईट आणि निंदनीय आहे, ते टाळावे. जे चांगले, आदर्श आणि सर्वांना मान्य आहे, ते आचरणात आणावे. मना पापसंकल्प सोडूनि द्यावा । मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ।। – मनाचे श्लोक, श्लोक ५ अर्थ : वाईट, पापी किंवा चुकीचे विचार टाळावेत. मनात नेहमी सत्य आणि चांगले विचार ठेवावेत. |
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
आधी मन शुद्ध करावे !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !