
मुंबई – देश चालवण्यासाठी ३०० जागा पुरेशा असतात. ४०० जागा संविधान पालटण्यासाठीच लागतात. ‘संधी मिळाली, तर आम्ही संविधान पालटू’, अशी शपथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वर्ष १९५० मध्येच घेतली होती, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केले. ‘४०० पार’ या भाजपच्या यंदाच्या निवडणुकीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
महाविकास आघाडीला त्यांच्यातील जागावाटपाचा तिढा सोडवता येत नाही. त्यांनी आम्हाला अवघ्या ४ जागा देऊ केल्या होत्या, त्यामुळे त्या जागा मी त्यांनाच परत करतो. काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील अशा ७ जागांची माहिती काँग्रेसने आम्हाला द्यावी. आम्ही त्यांना निश्चितपणे साहाय्य करू, असेही ते या वेळी म्हणाले.
संपादकीय भूमिका
|
१ सहस्र ४४५ कोटी रुपयांच्या ‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या’चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ !
Ganpatipule Tourists Drowned : गणपतीपुळे येथे ८ पर्यटक बुडाले : ३ पर्यटकांना वाचवण्यात यश
E-Cigarette Mumbai Schools : मुंबईतील प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थी ई-सिगारेट ओढत असल्याचे आढळले : शाळेकडून पालकांना सतर्क रहाण्याची सूचना !
कैराना (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाच्या विवाह समारंभात आढळले गोमांसाचे पदार्थ !
TMC, BJP Workers Clash : कोलकाता विमानतळावर तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट
Karnataka Fake Doctors : दावणगेरे (कर्नाटक) जिल्ह्यात ४० बनावट डॉक्टर आढळले !