
मुंबई – देश चालवण्यासाठी ३०० जागा पुरेशा असतात. ४०० जागा संविधान पालटण्यासाठीच लागतात. ‘संधी मिळाली, तर आम्ही संविधान पालटू’, अशी शपथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वर्ष १९५० मध्येच घेतली होती, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केले. ‘४०० पार’ या भाजपच्या यंदाच्या निवडणुकीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
महाविकास आघाडीला त्यांच्यातील जागावाटपाचा तिढा सोडवता येत नाही. त्यांनी आम्हाला अवघ्या ४ जागा देऊ केल्या होत्या, त्यामुळे त्या जागा मी त्यांनाच परत करतो. काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील अशा ७ जागांची माहिती काँग्रेसने आम्हाला द्यावी. आम्ही त्यांना निश्चितपणे साहाय्य करू, असेही ते या वेळी म्हणाले.
संपादकीय भूमिका
|
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !
ConfirmTkt Controversy : ‘कन्फर्म तिकीट’ आस्थापनाने श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले