महाराष्ट्रात भाजप मित्रपक्षासह ४५ जागा जिंकणार !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या साहाय्याने ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने २५ जागा लढवल्या होत्या. त्यांपैकी २३ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते.

या सगळ्या मतदारसंघांसाठी भाजपने निरीक्षकांची घोषणा केली आहे.