इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – येथील कौशल्या केशव सांगलेअाजी (वय ८८ वर्षे) या गेल्या १७ वर्षांपासून श्रीरामनामाचा जप लिहीत असून त्यांनी अडीच कोटी नामजप लिहून पूर्ण केला आहे. मंगळवार पेठेतील सांगले परिवारातील कौशल्याआजी या वर्ष २००७ पासून अखंडपणे रामनाम लिहित आहेत. त्यांनी लिहिलेल्या ८५० वह्या जपाने भरलेल्या आहेत. त्यांच्या या कृतीतून त्यांनी इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > १७ वर्षांपासून अडीच कोटी श्रीराम नामजप लिहिणार्या कौशल्या सांगलेआजी !
१७ वर्षांपासून अडीच कोटी श्रीराम नामजप लिहिणार्या कौशल्या सांगलेआजी !
नूतन लेख
- महापािलका अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त : फेरीवाले मोकाट !
- विजय वडेट्टीवार यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !
- वरसईसह (रायगड) इतर ६ गावांतील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार !
- पुणे जिल्ह्यातील लोकसभेचे उमेदवार मोहोळ, धंगेकर, बारणे आणि वाघेरे यांना निवडणूक आयोगाची नोटीस !
- बारामतीत मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुटी !
- मतदानाच्या तिसर्या टप्प्यात ५५ टक्के मतदान : किरकोळ घटना वगळता बहुतांश मतदान शांततेत !