|

नवी देहली – येथे अपघातात घायाळ झालेल्या तरुणाच्या साहाय्यासाठी कुणीही पुढे न आल्याने त्याचा मृत्यू झाला. तरुण साहाय्य मागत असतांना लोक त्याचा व्हिडिओ बनवत होते. या तरुणाचा भ्रमणभाष आणि लॅपटॉप चोरट्यांनी या काळात पळवला. पियुष पाल (वय ३० वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेवरून संताप व्यक्त होत आहे.
पियुष नेहमीप्रमाणे रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास आउटर रिंग रोडने मोटारसायकलवरून जात होता. अचानक त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यानंतर तो रस्त्यावर साहाय्यासाठी याचना करत होता. या वेळी चोरट्यांनी त्याचा भ्रमणभाष चोरला. त्या वेळी या भ्रमणभाषवर त्याच्या पालकांचा फोन आला असता चोरट्यांनी तो कट केला आणि नंतर फोन बंद केला. अपघात पियुषच्या घराजवळच झाला होता. त्यामुळे त्याचा फोन उचलून घरच्यांना याविषयी माहिती मिळाली असती, तरी त्याचा जीव वाचला असता. पंकज जैन नावाच्या एका तरुणाने पियुषला रुग्णालयात नेले; मात्र तोपर्यंत पियुषचा मृत्यू झाला होता.
संपादकीय भूमिका
|
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
महाराष्ट्रात १५ महिन्यांत १० सहस्रांहून अधिक सायबर चोर्या !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन