नवी मुंबई – येथील एका बारमध्ये काम करून कोपरखैरणेत अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या ३ बांगलादेशी महिलांना आतंकवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. काजोल शेख, तानिया मंडळ आणि राणू शेरअली शेख अशी त्यांची नावे आहेत. बांगलादेशातून विनापारपत्र वैध कागदपत्रांविना घुसखोरीच्या मार्गाने त्यांनी भारतात प्रवेश केल्याचे मान्य केले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
तीन बांगलादेशी महिलांना अटक !
नूतन लेख
- पुणे येथे भविष्य निर्वाह निधीमध्ये ९ कोटी रुपयांचा अपहार !
- मतदान करतांना कोणत्याही आमिषाला बळी पडू नका ! – ह.भ.प. अक्षयमहाराज भोसले
- नृत्यसाधकांनी विज्ञानाची कास धरत कलासाधनेतील नवीन आयाम शोधावेत ! – डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ संगणकतज्ञ
- आनंद देता येत नसल्यास कुणालाही दुःख देऊ नये ! – आचार्य श्रीगुरु डॉ. सुनीलदादा लुले
- ‘भाजप काम करो अथवा ना करो आम्ही प्रामाणिकपणे लोकसभेसाठी भाजपचे काम करणार !’ – गुलाबराव पाटील
- मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज ! – जिल्हाधिकारी