दंगलीमागे भारतातील सीमेवरील मदरशांचा हात असल्याचा संशय !

नवी देहली – नेपाळमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये हिंदु आणि मुसलमान यांच्यात दंगली घडल्या आहेत. नेपाळच्या बांके जिल्ह्यातील नेपाळगंज भागामध्ये काही जण गोमांस खात असल्याचा व्हिडिओ २५ सप्टेंबरला प्रसारित झाल्यावर ३ ऑक्टोबर या दिवशी दंगल उसळली. यानंतर नेपाळकडून नेपाळ-भारत सीमा बंद करण्यात आली. या घटनेनंतर नेपाळच्या सीमेवरील उत्तरप्रदेशातील महाराजगंज, सिद्धार्थनगर, बलरामपूर, श्रावस्ती, बहराइच, लखीमपुर खीरी आणि पीलीभीत येथील पोलिसांना सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला. नेपाळमध्ये वर्ष २०२३ आतापर्यंत गोहत्येवरून ५ दंगली घडल्या आहेत. यातून नेपाळमध्ये जाणीवपूर्वक हिंसाचार करण्याचा षड्यंत्र रचण्यात आल्याचे समोर येत आहे. नेपाळ सीमेवरील भारतातील भागांतील अवैधरित्या उभारण्यात आलेल्या मदरशांतून हे षड्यंत्र रचण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.
संपादकीय भूमिका
|
इस्लामी अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक