दंगलीमागे भारतातील सीमेवरील मदरशांचा हात असल्याचा संशय !

नवी देहली – नेपाळमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये हिंदु आणि मुसलमान यांच्यात दंगली घडल्या आहेत. नेपाळच्या बांके जिल्ह्यातील नेपाळगंज भागामध्ये काही जण गोमांस खात असल्याचा व्हिडिओ २५ सप्टेंबरला प्रसारित झाल्यावर ३ ऑक्टोबर या दिवशी दंगल उसळली. यानंतर नेपाळकडून नेपाळ-भारत सीमा बंद करण्यात आली. या घटनेनंतर नेपाळच्या सीमेवरील उत्तरप्रदेशातील महाराजगंज, सिद्धार्थनगर, बलरामपूर, श्रावस्ती, बहराइच, लखीमपुर खीरी आणि पीलीभीत येथील पोलिसांना सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला. नेपाळमध्ये वर्ष २०२३ आतापर्यंत गोहत्येवरून ५ दंगली घडल्या आहेत. यातून नेपाळमध्ये जाणीवपूर्वक हिंसाचार करण्याचा षड्यंत्र रचण्यात आल्याचे समोर येत आहे. नेपाळ सीमेवरील भारतातील भागांतील अवैधरित्या उभारण्यात आलेल्या मदरशांतून हे षड्यंत्र रचण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.
संपादकीय भूमिका
|
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
बस नाम रहेगा अल्लाह का ?
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !