फलक प्रसिद्धीकरता
चितोडगड (राजस्थान) येथील मेवाड विश्वविद्यालय परिसरात काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांनी ‘अल्लाहू अकबर’ अशी घोषणाबाजी करत दगडफेक केली. त्यांच्याकडे शस्त्रेही होती. या विद्यार्थ्यांना दुसर्या गटाने विरोध केला. या हिंसाचारात ८ जण घायाळ झाले.
अधिक वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/714638.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?