फलक प्रसिद्धीकरता
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाराष्ट्रात मागील ९ वर्षांत केलेल्या कारवाईच्या ९४.११ प्रकरणांतील आरोपी सुटले आहेत. यात दोष सिद्ध होण्याचे प्रमाण केवळ ५.८९ टक्के इतकेच आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/700502.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?