मुंबई – राज्यात सर्व जातीपातीचे लोक रहातात. कायदा आणि सुव्यवस्था राखणे, हे प्रशासनाचे दायित्व आहे; मात्र यासाठी सर्व नागरिकांनीही सहकार्य करावे. कुठेही जातीय तणाव निर्माण होणार नाही आणि कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, यासाठी सर्व समाजांतील लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना केले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > प्रत्येक समाजातील नागरिकांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रत्येक समाजातील नागरिकांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नूतन लेख
- उत्तरप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी आणण्याची शिवसेनेच्या आमदारांची मागणी !
- इफ्तार पार्ट्यांवर खर्च करण्याऐवजी तो पैसा समाजातील मुलांच्या शिक्षणावर खर्च करा ! – असिफ हुसेन, अध्यक्ष, जमात-ए-इस्लामी, गोवा
- देवगड (सिंधुदुर्ग) : नळपाणीपुरवठा योजनेचे काम चालू न केल्याने साळशी येथे पाणीटंचाई !
- काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची सूची लांबलचक आहे ! – छ. उदयनराजे भोसले
- सलमान खान याच्या इमारतीवर गोळीबार केलेली पिस्तुले बिश्नोईच्या गावातीलच !
- चोरीच्या वृत्तानंतर बँक ऑफ महाराष्ट्रकडून ४७ लाख रुपयांची भरपाई !