फलक प्रसिद्धीकरता
तमिळनाडूमध्ये भाजपचा जनाधार वाढत असल्याने सत्ताधारी द्रमुक सरकारने प्रथमच राज्यातील १०० मोठ्या मंदिरांत भाविकांना अल्पाहार देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच मंदिरांकडून चालवण्यात येणार्या ३ सहस्र शाळांमध्ये माध्यान्ह भोजनही चालू केले आहे.
याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/679534.html
सरकार अशा घटना कायमस्वरूपी कधी थांबवणार ?
हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
असे आणखी किती दिवस चालू रहाणार ?
अशांना इस्लामी देशांत हद्दपार करा !
अशा मिशनर्यांवर बंदी हवी !