फलक प्रसिद्धीकरता
तमिळनाडूमध्ये भाजपचा जनाधार वाढत असल्याने सत्ताधारी द्रमुक सरकारने प्रथमच राज्यातील १०० मोठ्या मंदिरांत भाविकांना अल्पाहार देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच मंदिरांकडून चालवण्यात येणार्या ३ सहस्र शाळांमध्ये माध्यान्ह भोजनही चालू केले आहे.
याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/679534.html
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !