|

बागलकोट (कर्नाटक) – येत्या गुढीपाडव्यानंतर निसर्गाचा प्रकोप होणार आहे, असे भाकीत कोडीमठाचे डॉ. शिवानंद शिवयोगी राजेंद्र महास्वामीजी यांनी केले आहे.
जमखंडी येथे पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, करू नये, ते केल्याने घडू नये, ते घडते. कुणीही चूक असो, बरोबर असो, आपण जे करतो, तसेच घडते. आपण जे पेरतो, तेच उगवते. पुढच्या खेपेलाही राज्यात अस्थिरता असेल. सर्व पक्षांमध्ये फाटाफूट होण्याची लक्षणे आहेत. निवडणुकीपर्यंत पक्षांतर होईल. राजकीय पक्ष फुटतील; परंतु एक पक्ष सत्तेवर येईल. जेवढे सुख तेवढेच दुःख असेल. चूल पेटून जळत असतांना ती विझवू शकतो; परंतु वणवा पेटल्यास तो विझवणे शक्य नाही.
अमेरिकेने सर्वांत मोठ्या सैनिकी कमांडमधून ‘इंडो’ शब्द काढला !
गोव्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद सावकार यांचे निधन
(म्हणे) ‘संघवाले हिंदू नाहीत, तर केवळ हिंदुत्ववादी आहेत !’ – Yathindra Siddaramaiah
Delhi-NCR : देहली-एन्.सी.आर्.मध्ये मोठ्या आक्रमणाचा कट उधळला
Petrol Bombs At RSS : रांची (झारखंड) येथील रा.स्व. संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी फेकले पेट्रोल बाँब !
BJP MLA C.T. Ravi – संघ ही व्यक्तीला राष्ट्रभक्ती शिकवणारी संस्था : नोंदणीची आवश्यकता नाही !