फलक प्रसिद्धीकरता
बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी ‘मनुस्मृति’ आणि ‘रामचरितमानस’ यांना ‘द्वेष पसवणारे ग्रंथ’, म्हटले होते. आता त्यांचा एक जुना व्हिडिओ समोर आला असून त्यात त्यांनी ‘प्रेम आणि विश्वास यांचा संदेश देणारा केवळ इस्लाम आहे’, असे म्हटले आहे.
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !