मंदिरांचे सरकारीकरण रहित करा !

फलक प्रसिद्धीकरता

तमिळनाडूच्या द्रमुक सरकारने राज्यातील ३८ सहस्र मंदिरांचे नियंत्रण स्वतःकडे घेतल्यावरून प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वाेच्च न्यायालयाने सरकारला ‘मंदिरे कह्यात का घेतली ?’ अशी नोटीस पाठवून त्याचे उत्तर देण्यास सांगितले आहे.