फलक प्रसिद्धीकरता
मशिदीमध्ये जाणार्या महिलांची इमामांकडून छेड काढली जाते किंवा त्यांच्या अनुयायांकडून बलात्काराचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मुसलमान महिला मशिदीमध्ये जात नाहीत, असे विधान राष्ट्रीय मंचचे जिल्हा संयोजक आणि देवबंदचे मौलाना राव मुशर्रफ यांनी केले.
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !