असा निर्णय सर्वच मंदिरांनी घ्यायला हवा !

फलक प्रसिद्धीकरता

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने संपूर्ण तमिळनाडू राज्यात मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य राखण्यासाठी भ्रमणभाष वापरण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.