असे मुसलमान पुन्हा हिंदु धर्मात का येत नाहीत ?

फलक प्रसिद्धीकरता

‘भारतातील सर्व मुसलमान पूर्वी हिंदु होते. ब्राह्मणवादी व्यवस्थेमुळे पीडित असलेल्या लोकांनी इस्लामचा स्वीकार केला’, असे विधान जनता दल (संयुक्त) पक्षाचे आमदार गुलाम गौस यांनी एका कार्यक्रमात केले.