स्त्रियांना समानाधिकार मिळूनही त्यांच्यावरील अत्याचार आणि बलात्कार यांचे प्रमाण न्यून न होण्याची काही कारणे

‘आज स्त्रियांना समानाधिकार मिळाला. समानतेची वागणूक मिळावी; म्हणून अनेक दंडविधी (कायदे) झाले; परंतु स्त्रियांवरचे अत्याचार आणि बलात्कार थांबले नाहीत. स्त्रिया आणि मुली यांवर बलात्कार ओळखीच्या माध्यमातूनच होतात. याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. मुलींना मिळणारे अवाजवी स्वातंत्र्य

२. मुलामुलींची अतिरेकी मैत्री

३. मुलींची संख्या अल्प झाल्याने अनेक मुलांचे विवाहच होत नाहीत. त्यामुळे ते असे चुकीचे मार्ग शोधतात.’

(संदर्भ : सदाचार आणि संस्कृती, एप्रिल २०१३)