फलक प्रसिद्धीकरता
अशांना आजन्म कारागृहात डांबा !
आम आदमी पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी ‘आता भगवान श्रीकृष्ण आणि भाजप या राक्षसांपासून सर्वांची सुटका करण्यासाठी अरविंद केजरीवाल हे अर्जुनाच्या रूपामध्ये आले आहेत’, असे विधान केले होते.
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !