
१. ‘आश्रम पाहून मला अतिशय आनंद झाला. ‘माझ्या मनातील अनेक संदेह दूर कसे झाले ?’, हे मला कळलेच नाही. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे दैवी व्यक्तीमत्त्व आहे’, हे मी अनुभवले.’ – श्री. प्रकाश आत्माराम देशमुख (कार्यकर्ता, स्वा. सावरकर युवा विचार मंच), पुणे (१५.६.२०२२)
२. ‘आश्रमातील स्वच्छता, नियोजन, वेळेचे पालन’, हे सर्व पाहून माझे मन प्रसन्न झाले. या आश्रमातून बाहेर पडावेसे वाटत नाही.’ – श्री. ज्ञानेश्वर उत्तम दांडेकर (तालुका अध्यक्ष, धर्मयोद्धा संघ), संभाजीनगर (१६.६.२०२२)
३. ‘अध्यात्म हे सगळ्या जिवांसाठी आवश्यक असते; पण सध्या जग विज्ञानमय झाल्यामुळे अध्यात्माचे महत्त्व विज्ञानाच्या माध्यमातून सिद्ध करावे लागते. त्या दृष्टीने आपला प्रयोग अतिशय चांगला आहे.’ – श्री. अभय केसरकर, बोरी, गोवा. (१६.६.२०२२)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी