सातारा – एफ्.आर्.पी.च्या संदर्भात १४५ कोटी रुपये थकल्याने राज्यातील ७ साखर कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार जप्तीचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याचा यात समावेश असून ऊस गाळप हंगाम वर्ष २०२१-२२ चे ४ कोटी ११ लाख ९१ सहस्र रुपये थकीत आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > साखर आयुक्तांनी दिले किसन वीर कारखान्याच्या जप्तीचे आदेश !
साखर आयुक्तांनी दिले किसन वीर कारखान्याच्या जप्तीचे आदेश !
नूतन लेख
मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने निवेदन सादर
‘आझादी का अमृत महोत्सव’निमित्त पणजी येथे भरवलेल्या प्रदर्शनात कुंकळ्ळीतील उठावाविषयी चुकीचा इतिहास प्रदर्शित !
दुष्कृत्य करणार्यांवर देशद्रोहाचा खटला भरा ! – राष्ट्रप्रेमी नागरिक समितीची फोंडा पोलिसांकडे मागणी
पाँडिचेरी येथील युवकाचा गोव्यात अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याचा संशय
संस्कृतदिनाच्या निमित्ताने संस्कृत भाषेत गीतरामायणाचे सादरीकरण !
सांगली जिल्ह्यात प्रशासन, पोलीस, शाळा-महाविद्यालये लोकप्रतिनिधी यांना निवेदने !