सातारा – एफ्.आर्.पी.च्या संदर्भात १४५ कोटी रुपये थकल्याने राज्यातील ७ साखर कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार जप्तीचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याचा यात समावेश असून ऊस गाळप हंगाम वर्ष २०२१-२२ चे ४ कोटी ११ लाख ९१ सहस्र रुपये थकीत आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > साखर आयुक्तांनी दिले किसन वीर कारखान्याच्या जप्तीचे आदेश !
साखर आयुक्तांनी दिले किसन वीर कारखान्याच्या जप्तीचे आदेश !
नूतन लेख
- महिलेची छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद !
- मलठण (दौंड) येथे २९ गोवंशीय जनावरांचे प्राण वाचवण्यात गोरक्षकांना यश !
- छत्रपती संभाजीनगर येथे अल्पवयीन चोरटा गुन्हे शाखेच्या हातून निसटला !
- छत्रपती संभाजीनगर येथे ‘खटला मागे घे’ असे म्हणत अधिवक्त्याकडून महिलेचा विनयभंग !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पुणे येथे एका व्यक्तीकडून ३ लाखांहून अधिक रुपये जप्त !; पनवेल येथे वाहतूक पोलिसाला शिवीगाळ आणि मारहाण करणारे तिघे जण कह्यात !…
- ‘जी २०’साठी केलेल्या झाडांवरील रोषणाई ७ दिवसांत हटवा !