फलक प्रसिद्धीकरता
बांगलादेशातील एका हिंदु युवकाने ‘फेसबूक’वरून पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून स्थानिक धर्मांधांनी त्याच्या घरासह हिंदूंची २१ घरे जाळली, ३७ दुकाने लुटली, तर ९ मंदिरांची नासधूस करून देवतांच्या मूर्तींची विटंबना केली.
समस्त हिंदूंच्या लढ्याला यश !
भारतात हिंदु पोलीसही असुरक्षित !
‘कॉर्पाेरेट जिहाद’ला रोखा !
भारतातील कायद्याची स्थिती जाणा !
भारतात मुसलमान नाही, हिंदु असुरक्षित !
अशी मागणी करणार्यांना भारतातून हाकला !