
ईश्वराप्रती सतत आभार व्यक्त करत रहाणे, या अवस्थेला कृतज्ञतेचा भाव म्हणतात. कृतज्ञता सतत व्यक्त केल्याने कृतज्ञतेचा भाव जागृत होतो. गुरुकृपेने कृतज्ञतेचा भाव जागृत होतो आणि टिकून रहातो.
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांच्या माध्यमातून ईश्वराकडून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
कृतज्ञताभाव नसेल, तर शरणागतभाव निर्माण होण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील !
गुरुपौर्णिमेला ४९ दिवस शिल्लक
आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ !
सद्गुरूंविना परमार्थ साधता येत नाही !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !
धर्मशास्त्र काय सांगते ?
नामजपाचे महत्त्व !