निधर्मीवाद्यांना न्यायालयाची चपराक !

फलक प्रसिद्धीकरता

ज्या लोकांना वाटते की, पाकिस्तान त्यांच्यासाठी योग्य जागा आहे, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, भारतात त्यांच्या विरोधात कधी काही चुकीचे घडलेले नाही, असे विधान केरळ उच्च न्यायालयाने केले आहे.