
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशानंतर मुसलमानांनी रमझानच्या काळात भोंग्यांचा वापर नियमानुसार केला आहे. आताही लोक याचे पालन करत आहेत, तरीही पुनःपुन्हा याच्यासाठी न्यायालयात जाणे योग्य नाही, असे मत ‘इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया’चे अध्यक्ष आणि येथील ईदगाहचे मौलाना (इस्लामी विद्वान) खालिद रशीद फरंगी महली यांनी व्यक्त केले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘मशिदींवरील अजानसाठी भोंग्यांचा वापर करणे हा मूलभूत अधिकार नाही’, असा आदेश दिला आहे. त्यावर ते बोलत होते.
लखनऊ। लाउड स्पीकर उतरवाने के मामले पर मौलाना खालिद रशीद फिरंगी महली का बयान pic.twitter.com/VJN289w00y
— Vidrohi ANAND (@VidrohiANAND) April 28, 2022
संपादकीय भूमिका
|
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण