बंगालला दुसरे काश्मीर होण्यापासून वाचवा !

फलक प्रसिद्धीकरता

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते भादू शेख यांची हत्या करण्यात आल्यानंतर येथे काही घरांची जाळपोळ करण्यात आली. यात १० जणांना जिवंत जाळून ठार मारण्यात आले.