
मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीत कोणताही राजकीय हेतू नव्हता. राजकीय विरोधातून किंवा द्वेषातून त्यांची चौकशी करण्यात आली नाही. राज्याच्या हितासाठीच त्यांची चौकशी करण्यात आली. राज्यातील ‘फोन टॅपिंग’ची गोपनीय माहिती बाहेर जाणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. फडणवीस यांना ही माहिती कशी मिळाली, याची माहिती घेण्यासाठीच त्यांची चौकशी करण्यात आली, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.
(सौजन्य : TV9 Marathi)
१४ मार्च या दिवशी सभागृहात कायदा आणि सुव्यवस्था यांविषयी चर्चा करतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.
अधिवक्ता नागवेकर यांची ‘स्विगी’ला कायदेशीर नोटीस
वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) बसस्थानकावर प्रवाशांच्या गैरसोयींचा ‘प्रवास’ चालूच !
सौंदळ (राजापूर) येथे आढळले अश्मयुगीन कातळशिल्प
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !