भाजपकडून गदारोळ !

मुंबई – मुंबई महापालिकेची ७ मार्च या दिवशी मुदत संपतांना शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीत विनाचर्चा ६ सहस्र कोटी रुपयांचे प्रस्ताव संमत करण्यात आल्याने भाजपच्या नगरसेवकांनी गदारोळ केला. भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयाबाहेर घोषणा दिल्या. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याविरोधातही या वेळी घोषणा दिल्या.
मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्चला संपणार आहे. त्यानंतर पालिकेचा कारभार ८ मार्चपासून प्रशासकाच्या माध्यमातून चालू रहाणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
ए.पी.एम्.सी.च्या ५ वर्षांच्या कामकाजाची चौकशी होणार
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
कांदळी (जिल्हा पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात पवमान अभिषेक !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !