
मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील पोलीसदल अत्यंत दबावाखाली आहे. भाजपचे सरकार असतांना महाराष्ट्राचे पोलीसदल कधीही राजकीय दबावाखाली नव्हते; मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील पोलीसदल अत्यंत दबावाखाली आहे. अशा प्रकारचा राजकीय दबाव महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ४ मार्च या दिवशी डोंबिवली येथील एका कार्यक्रमात केली.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर आक्रमण होऊन ४ दिवस उलटले, तरी पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही, ही शोकाची आणि गंभीर गोष्ट आहे. आरोपीला लवकर अटक झाली नाही, तर मी स्वतः डोंबिवलीत येऊन मोर्चा काढीन. पोलीस ठाण्याला घेराव घालीन.’’
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !