
‘आज संपूर्ण देशामध्ये अनेक राजकीय लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. अनेकांवर खून, दरोडे असेही आरोप आहेत. बेहिशोबी संपत्तीचे आरोप तर अनेकांवर आहेत. अशा सर्व आमदार-खासदारांच्या खटल्यांची सुनावणी एका वर्षभरात पूर्ण करण्यात यावी, म्हणजे राजकीय शुद्धता निश्चित येऊ शकेल !’
(अशी मागणी करावी लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद आहे. खून, दरोडे यांसारखे गंभीर आरोप असलेले लोकप्रतिनिधी कायद्याचे राज्य देतील का ? राजकीय शुद्धता येण्यासाठी निःस्वार्थी शासनकर्ते असलेले हिंदु राष्ट्रच आवश्यक ! – संपादक)
– अशोक पाटील (साभार : ‘लोकजागर’, १७ नोव्हेंबर २०१७)
सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !
नवीन घाटांची कामे जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा आदेश
विशेष अन्वेषण पथकाद्वारे अन्वेषण करा ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची मागणी
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !
Abhishek Banerjee’s Home Raid : बंगाल पोलिसांकडून मध्यरात्री अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर धाड
कर्नाटक : पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्याचे उघड !