याविषयी निधर्मीवादी गप्प का ?

फलक प्रसिद्धीकरता

प्रतिदिन सरासरी ६३२ हिंदू बांगलादेश सोडून दुसर्‍या देशांत आश्रय घेत आहेत. त्यामुळे वर्ष २०५० पर्यंत बांगलादेशात हिंदूच नसतील, असे मत ढाका विद्यापिठातील प्रा. डॉ. अबुल बरकत यांनी त्यांच्या पुस्तकात व्यक्त केले आहे.