
सांप्रत कलियुगात नाडीपट्टीच्या माध्यमातून ऋषिमुनींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे भगवान श्रीविष्णूचे अवतार असून ते धर्मसंस्थापना करतील’, असे लिहून ठेवले आहे. धर्मसंस्थापनेचा हा काळ जवळ येत आहे. साधकांनी थोडा धीर धरावा. ऋषीवाणी, देववाणी आणि गुरुवाणी कधीही असत्य होऊ शकत नाही. आदिशक्तीच्या साहाय्याने श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले पृथ्वीवर धर्मसंस्थापना करतील, यात यत्किंचितही संशय नसावा !’ – श्री. विनायक शानभाग (१६.९.२०२१)
बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मोजावे लागणारे हे मूल्य !
सद्गुरु (कै.) श्रीमती निर्मला दातेआजी यांची सेवा करत असतांना दाते कुटुंबियांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
बुद्धीच्या स्तरावर असलेले विज्ञान अन् बुद्धीपलीकडील अध्यात्म !