एका बिशपला जे कळते, ते तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना का कळत नाही ? – संपादक

थिरूवनंतपूरम् (केरळ) – धर्मनिरपेक्षता भारताचे मूळ आहे; मात्र दिखाऊपणाची धर्मनिरपेक्षता भारताला नष्ट करू शकते. धर्मनिरपेक्षतेचा खरा लाभ कुणाला मिळतो, यावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत, अते मत केरळमधील सायरो-मलबार कॅथॉलिक चर्च पाला डॉयसीजचे बिशप जोसेफ कल्लारंगट यांनी मांडले आहे. चर्चशी संबंधित वर्तमानपत्र ‘दीपिका’मध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये त्यांनी हे मत मांडले. गेल्या मासामध्ये बिशप कल्लारंगट यांनी ‘केरळमधील ख्रिस्ती तरुणी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक्स (अमली पदार्थ) जिहाद’ यांना बळी पडत आहेत’, असे म्हटले होते.
बिशप जोसेफ कल्लारंगट यांनी यात पुढे म्हटले आहे की,
१. जे लोक वाईट गोष्टींच्या विरोधात आवाज उठवत नाहीत, ते वास्तविक वाईट गोष्टींना प्रोत्साहनच देत आहेत. वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष न करता अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
२. आपली राज्यघटना धर्मनिरपेक्षतेवर आधारित आहे. सर्व धार्मिक समुदाय आणि धर्मनिरपेक्ष समुदाय यांना एकत्र रहाण्यास शिकले पाहिजे. सर्व धर्मांचा सन्मान झाला पाहिजे.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’