
सिंधुदुर्ग – दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथे खनिज उत्खनन करण्यासाठी अनुमती दिलेली दोन्ही आस्थापने त्यांना अनुमती मिळालेल्या भूमीच्या व्यतिरिक्त अवैधरित्या उत्खनन करत आहेत. अवैध उत्खननामुळे कळणे डोंगराचा भाग कोसळल्यानंतर खाणीतील खनिजयुक्त पाणी आणि माती गावातील नागरिकांची घरे, शेती आणि बागायती यांमध्ये घुसून हानी झाली आहे. त्यामुळे हानीग्रस्त नागरिकांना संबंधित आस्थापनांकडून अधिकाधिक हानीभरपाई देण्यात यावी, तसेच या घटनेस उत्तरदायी असलेली खाण आस्थापने आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन, सिंधुदुर्ग’चे अध्यक्ष रत्नकांत कदम यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !
कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल
‘मराठा तितुका मेळवावा’ संघटनेच्या वतीने विशाळगड येथे शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा !