
सिंधुदुर्ग – दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथे खनिज उत्खनन करण्यासाठी अनुमती दिलेली दोन्ही आस्थापने त्यांना अनुमती मिळालेल्या भूमीच्या व्यतिरिक्त अवैधरित्या उत्खनन करत आहेत. अवैध उत्खननामुळे कळणे डोंगराचा भाग कोसळल्यानंतर खाणीतील खनिजयुक्त पाणी आणि माती गावातील नागरिकांची घरे, शेती आणि बागायती यांमध्ये घुसून हानी झाली आहे. त्यामुळे हानीग्रस्त नागरिकांना संबंधित आस्थापनांकडून अधिकाधिक हानीभरपाई देण्यात यावी, तसेच या घटनेस उत्तरदायी असलेली खाण आस्थापने आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन, सिंधुदुर्ग’चे अध्यक्ष रत्नकांत कदम यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !