
सातारा, २८ जुलै (वार्ता.) – राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात येऊ लागला आहे; मात्र सातारा जिल्ह्यात ८०० च्या टप्प्यात चालू असलेली कोरोनाबाधितांची साखळी तुटत नाही. २४ घंट्यामध्ये जिल्ह्यातील ८७४ नागरिक कोरोनाबाधित झाले असून २६ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
कराड येथे कोरोनाबाधितांची संख्या अधिक असून पाठोपाठ सातारा आणि फलटण तालुक्यातही कोरोनाबाधित अधिक प्रमाणात आढळून येत आहेत, तर सर्वात अल्प बाधित महाबळेश्वर तालुक्यामध्ये आहेत. मृतांमध्येही कराड, सातारा आणि फलटण या तालुक्यांमध्येच अधिक संख्या आहे.
भजी खावी…पण कुणी ?
‘फास्ट फूड’ बंद !
१ मास उलटूनही गोतस्करांवर कारवाई नाहीच ! – अवधूत धुमाळ, मानद पशूकल्याण अधिकारी
मुसलमानाने केलेल्या प्राणघातक आक्रमणात दुसरा मुसलमान गंभीर घायाळ
अपकीर्तीची धमकी देत १७ लाख रुपयांची खंडणी उकळली : धर्मांध महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंद
फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील ‘चिकन शॉप’ला पालिकेचे टाळे