५-१० माणसे एकत्र आली तरी…

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘झाडावर शेकडो पाने एकत्र असतात, काही झाडे एकत्र असल्यास सहस्रो पाने एकत्र असतात. त्यांना पाहून आपल्याला आनंद होतो; पण ५-१० माणसे एकत्र आली, तरी नकोसे वाटते !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले