सुखासाठी कर्तव्याकडे दुर्लक्ष करणारी सध्याची पिढी !

परात्पर गुरु डॉ. आठवले

​‘सांसारिक जीवनात सर्वांत अधिक सुख नवरा-बायको हेच एकमेकांना देतात. त्यामुळे मोठेपेणी ते स्वतःच्या आई-वडिलांना सांभाळण्याचे कर्तव्य सोडून स्वतंत्र रहातात आणि त्यांच्याकडे जातही नाहीत !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले